महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हरवला आहे

हरवला आहे


गेवराई प्रतिनिधी 

 तालुक्यातील सिरसमार्ग पासून जवळ असलेले काळेवाडी येथील रहिवासी असलेले राजेंद्र माणिक काळे वय ५० वर्षे हज दि. 8सप्टेंबर रोजी घरातून दाढी करून येतो असे सांगितले तेव्हा पासून ते घरी परतले नाही त्यांचा रंग काळासावळा असून उंची सहा फुट आहे त्यांच्या नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाणे येथे हरवला असल्याची तक्रार दिली आहे कोणाला आढळल्यास किंवा कोठे दिसून आल्यास खालील मोबाईल क्रमांक८९९९०३३२६, ९३०९९४०६२ या वरती सपंर्क साधावा